1999साली लोक माणसांचे जे डॉ आहेत, त्यांना मानत नसत...
देव देवस्की, अंगारे धुपारे, गंडे दोरे, देवरुषी वैगरे जिनसना मानायचे...
तेंव्हा जर कोणी सांगितले कि पेशंटला डॉक्टर कडे घेऊन चला....
तेंव्हाही अनुभवी लोकं अक्षर शहा वेड्यात काढायचे....
डॉक्टर ला काय कळतं असं म्हणायचे...
काळ किती बदलला....आज अडाणी माणूस, ज्यास पूर्वापार ज्ञानाचा मोठा अभिमान आहे तो... साधी सर्दी झाली तरी लागेसाच डोंक्टर कडे पाळतो.... सिफिक्झिम वर भागात नाही... मग स्वतःच सेफोडोक्झिम मागतो....
1995 साली.. देशी गाई कोणी बंदिस्त करत नव्हते... गुराखी गाया घेऊन कुरणात चारायला घेऊन जात असे.... तेंव्हा त्या लोकांचा किती दांडगा अनुभव होता... तो धंदा मोडायला नव्हता पाहिजे.... 4 पत्र्याचा गोठा बांधून त्यात 10 गाई म्हैशी ठेवणारे दुग्ध व्यवसाय करणारे.... त्यांचे साठी आहार शास्त्राचा अभ्यास करणारे ठार वेडे आहेत... पूर्वीच्या दंडग्या माणसांचा अनुभव ते विचारात घेत नाहीत... अरेरे... हि केविलवाणी बाब आहे....
धनगर मंडळी गावो गावी शेळ्या मेंढ्या घेऊन भटकंती करतात.... त्यांचा अनुभव बंदिस्त वाले विचारात घेत नाहीत... वाईट बाब आहे... आहार शास्त्र शिकून काय करायचंए... या लोकांचा किंवा अर्ध बंदिस्त वाल्यांचा अनुभव शिरसावंध मानला पाहिजे...
अविर्भाव खूप मोठा असतो... फिरस्ती किंवा अर्ध बंदिस्त वल्याना असे वाटते कि त्यांना शेळीच्या नाकाच्या शेंड्यापासून शेपूटच्या गोंड्या पर्यंत सगळे काही माहित आहे.. पण शास्त्र सांगणारं काही आपल्याला भाव देत नाहीत...
त्यांना वाटतं ते अनुभवांनी शेळीचं आहार शास्त्र जाणतात... पुस्तक वाचून कोठे ते शिकता येतं का..?
वास्तविक फिरस्ती व अर्ध वंदिस्त शेळ्यना त्यांचे स्वतःचे आहार शास्त्र माहित असते... मालकाला नाही... तिच्याकडे तेवढा चॉईस असतो... ती फिरसत्य मालकाला विचारत नाही कि हा चारा खाऊ कि तो चारा खाऊ.... ती तिच्या आहार शास्त्राप्रमाणे खात असते...
शेळीला बंदिस्त केल्यावरआर तिला तिचे उपजत आहार शास्त्र उपयोगात आणता येत नाही...
पण मालकाला वाटते कि मला शेळीचं सगळं कळतं... पुस्तक वाचायची गरज नाही....
ज्या ठिकाणी शेळीला चोरीस नाही... अश्या बंदिस्त वातावरणात शेळी स्वतःचे उपजत आहार शास्त्र कसे काय वापरू शकेल...?
अडाणी साधी माणसं... खूप तरबेज असतात... ती शेळीशी बोलू शकतात... आणि शेळीला सांगू शकतात... कि बाई... मी देईन तेच खा... मी लावीन तोच बोकड तुला योग्य आहे.. मी तुझं सगळं जाणतो... पण आता तुझ्या हाऊस मौज मी पुरवू शकत नाही...
पुस्तकी वल्याना हे जमणार नाही...
आम्हाला किचकट आहार शास्त्र नकोच...
माझ्याकडे 10 पिल्लं आहेत.. सनेर सर तुम्ही सांगा तुमचंया आहार शास्त्र प्रेमआने मी त्यांना काय खाऊ घालू... आणि मला 15 रु दर महिन्याला 5 किलो वजन वाढ कशी मिळेल... नाही मिळाली तर तुमचं आहार शास्त्र फेल आहे... तुम्हाला मेथी दाण्याचंइ तासिर माहित आहे का.... माहित नाही तर मग तुम्ही कसले तञ्.... तुम्हाला उसाची तासिर माहित आहे का... नाही... मग तुम्ही कसले तञ्... तुम्ही कानामागून येऊन तञ् कसे होता... खरे तञ् तर आम्ही आहोत.... आम्ही गर्भपात रोकु शकतो.... गर्भपात होण्या अगोदर आम्हाला कळतं..
आम्ही तर शेळीशी थेट बोलू शकतो....
तज्ञानो लेंड्या झाडायला शिका... मग आम्हाला उपदेश करा..
- बाळू मोटे, बारामती...
9422512680.
देव देवस्की, अंगारे धुपारे, गंडे दोरे, देवरुषी वैगरे जिनसना मानायचे...
तेंव्हा जर कोणी सांगितले कि पेशंटला डॉक्टर कडे घेऊन चला....
तेंव्हाही अनुभवी लोकं अक्षर शहा वेड्यात काढायचे....
डॉक्टर ला काय कळतं असं म्हणायचे...
काळ किती बदलला....आज अडाणी माणूस, ज्यास पूर्वापार ज्ञानाचा मोठा अभिमान आहे तो... साधी सर्दी झाली तरी लागेसाच डोंक्टर कडे पाळतो.... सिफिक्झिम वर भागात नाही... मग स्वतःच सेफोडोक्झिम मागतो....
1995 साली.. देशी गाई कोणी बंदिस्त करत नव्हते... गुराखी गाया घेऊन कुरणात चारायला घेऊन जात असे.... तेंव्हा त्या लोकांचा किती दांडगा अनुभव होता... तो धंदा मोडायला नव्हता पाहिजे.... 4 पत्र्याचा गोठा बांधून त्यात 10 गाई म्हैशी ठेवणारे दुग्ध व्यवसाय करणारे.... त्यांचे साठी आहार शास्त्राचा अभ्यास करणारे ठार वेडे आहेत... पूर्वीच्या दंडग्या माणसांचा अनुभव ते विचारात घेत नाहीत... अरेरे... हि केविलवाणी बाब आहे....
धनगर मंडळी गावो गावी शेळ्या मेंढ्या घेऊन भटकंती करतात.... त्यांचा अनुभव बंदिस्त वाले विचारात घेत नाहीत... वाईट बाब आहे... आहार शास्त्र शिकून काय करायचंए... या लोकांचा किंवा अर्ध बंदिस्त वाल्यांचा अनुभव शिरसावंध मानला पाहिजे...
अविर्भाव खूप मोठा असतो... फिरस्ती किंवा अर्ध बंदिस्त वल्याना असे वाटते कि त्यांना शेळीच्या नाकाच्या शेंड्यापासून शेपूटच्या गोंड्या पर्यंत सगळे काही माहित आहे.. पण शास्त्र सांगणारं काही आपल्याला भाव देत नाहीत...
त्यांना वाटतं ते अनुभवांनी शेळीचं आहार शास्त्र जाणतात... पुस्तक वाचून कोठे ते शिकता येतं का..?
वास्तविक फिरस्ती व अर्ध वंदिस्त शेळ्यना त्यांचे स्वतःचे आहार शास्त्र माहित असते... मालकाला नाही... तिच्याकडे तेवढा चॉईस असतो... ती फिरसत्य मालकाला विचारत नाही कि हा चारा खाऊ कि तो चारा खाऊ.... ती तिच्या आहार शास्त्राप्रमाणे खात असते...
शेळीला बंदिस्त केल्यावरआर तिला तिचे उपजत आहार शास्त्र उपयोगात आणता येत नाही...
पण मालकाला वाटते कि मला शेळीचं सगळं कळतं... पुस्तक वाचायची गरज नाही....
ज्या ठिकाणी शेळीला चोरीस नाही... अश्या बंदिस्त वातावरणात शेळी स्वतःचे उपजत आहार शास्त्र कसे काय वापरू शकेल...?
अडाणी साधी माणसं... खूप तरबेज असतात... ती शेळीशी बोलू शकतात... आणि शेळीला सांगू शकतात... कि बाई... मी देईन तेच खा... मी लावीन तोच बोकड तुला योग्य आहे.. मी तुझं सगळं जाणतो... पण आता तुझ्या हाऊस मौज मी पुरवू शकत नाही...
पुस्तकी वल्याना हे जमणार नाही...
आम्हाला किचकट आहार शास्त्र नकोच...
माझ्याकडे 10 पिल्लं आहेत.. सनेर सर तुम्ही सांगा तुमचंया आहार शास्त्र प्रेमआने मी त्यांना काय खाऊ घालू... आणि मला 15 रु दर महिन्याला 5 किलो वजन वाढ कशी मिळेल... नाही मिळाली तर तुमचं आहार शास्त्र फेल आहे... तुम्हाला मेथी दाण्याचंइ तासिर माहित आहे का.... माहित नाही तर मग तुम्ही कसले तञ्.... तुम्हाला उसाची तासिर माहित आहे का... नाही... मग तुम्ही कसले तञ्... तुम्ही कानामागून येऊन तञ् कसे होता... खरे तञ् तर आम्ही आहोत.... आम्ही गर्भपात रोकु शकतो.... गर्भपात होण्या अगोदर आम्हाला कळतं..
आम्ही तर शेळीशी थेट बोलू शकतो....
तज्ञानो लेंड्या झाडायला शिका... मग आम्हाला उपदेश करा..
- बाळू मोटे, बारामती...
9422512680.
No comments:
Post a Comment