मला लाज वाटते...!
मी शेतकरी असल्याची...!
ज्यांना आपण अडाणी समजतो, जे समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आडरणात राहतात असे धनगर आपल्या पेक्षा जास्त प्रयोरिटी आपल्या व्यवसायाला देतात- हे पाहून मला लाज वाटते..!
जेंव्हा 2 शेतकरी एकत्र भेटतात तेंव्हा ते कधीच शेतीच्या गप्पा मारत नाहीत... त्यांच्या गप्पांचा मुख्य मुद्दा शेती असत नाही.
पण
जेंव्हा 2 धनगर बंधू भेटतात तेंव्हा त्यांचा पहिला प्रश्न असतो-
'कशी काय मेंढरं-शेर्ड बरी हायेत का?'
त्यांच्या चर्चेची प्रयोरिटी हा त्यांचा व्यवसाय असतो.
ज्यांना आपण अडाणी समजतो ती लोक व्यवसायाची चर्चा करतात, कुठे कसा चारा आहे, कुठे कोणता रोग आला, त्यावर कोणतं औषध पाजलं, कुणाची मेंढरं चांगली आहेत, कुणाची खराब आहेत... कोण कोणता गावात राहत, त्या गावाची बसक कशी आहे, रात काय आहे? पाण्याला देवणं आहे का???? किती तरी रोजच्या व्यवसायतले प्रश्न ते जाणून घेतात.
ते कधीच क्रिकेट विषयी गप्पा मारत नाही, भारत पाकिस्तान च्या गप्पा मारत नाही, शरद- मोदी च्या गप्पा मारत नाहीत...
व्यावसायिकता त्यांचेकडून शिकायला हवी...
मी शिकून शेतकरी झालो- शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करतो... म्हणून मला लाज वाटते.
धनगर मंडळी भले शास्त्री चर्चा करत नसतील- पण त्यांची प्रयोरिटी, त्यांचा व्यवसाय असतो... शेतकऱ्यांचं अस का नाही...
बरेच जण सांगतात... शेळी पालन हा सोपा व्यवसाय आहे- तुम्ही हे dm cp tdn इनब्रीड आऊट ब्रिडींग वैगरे सांगून अवघड बनवत आहात...
शेती व शेती पूरक व्यवसाय यात जितक्या शास्त्रीय ज्ञानाची आवश्यकता आहे तितके शास्त्रीय ज्ञान मला नाही वाटत दुसऱ्या कोणत्या व्यवसायाला लागत असेल...
जितकं खोलवर ज्ञान घेऊ तितकं कमीच आहे...
[In reply to शेळी पालन चॅनेल]
मी जेंव्हा शेळी पालनास सुरवात केली तेंव्हा मला सर्वात जास्त लोक शेतकरी आणि सुशिक्षित भेटले ज्यांनी मला हा व्यवसाय बंद करून कुठे तरी नोकरी कारणयाचा सल्ला दिला...
पण मला बरेच अडाणी धनगर नातेवाईक भेटले ज्यांनी मला सांगितलं बाबा तू दीड वर्ष शेळ्या सांभाळल्या तर पुढं टिकशील, हयातनं निसर्गतशील.... या लोकांनी मला नोकरी करण्याचा सालया दिला नाही.... हि लोक म्हणलि- 50 करण्यापेक्षा पहिल्यांदा 10 च शेळ्या चांगलंया कर... मंग 50 कर....
मला मी हि अडाणी लोकच गुरू करून घेतली आहेत.... मला जेंव्हा अडचण येते तेंव्हाया मी पाहिलंयानद या लोकांनाचह विचारतो...
मी शेतकरी असल्याची...!
ज्यांना आपण अडाणी समजतो, जे समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आडरणात राहतात असे धनगर आपल्या पेक्षा जास्त प्रयोरिटी आपल्या व्यवसायाला देतात- हे पाहून मला लाज वाटते..!
जेंव्हा 2 शेतकरी एकत्र भेटतात तेंव्हा ते कधीच शेतीच्या गप्पा मारत नाहीत... त्यांच्या गप्पांचा मुख्य मुद्दा शेती असत नाही.
पण
जेंव्हा 2 धनगर बंधू भेटतात तेंव्हा त्यांचा पहिला प्रश्न असतो-
'कशी काय मेंढरं-शेर्ड बरी हायेत का?'
त्यांच्या चर्चेची प्रयोरिटी हा त्यांचा व्यवसाय असतो.
ज्यांना आपण अडाणी समजतो ती लोक व्यवसायाची चर्चा करतात, कुठे कसा चारा आहे, कुठे कोणता रोग आला, त्यावर कोणतं औषध पाजलं, कुणाची मेंढरं चांगली आहेत, कुणाची खराब आहेत... कोण कोणता गावात राहत, त्या गावाची बसक कशी आहे, रात काय आहे? पाण्याला देवणं आहे का???? किती तरी रोजच्या व्यवसायतले प्रश्न ते जाणून घेतात.
ते कधीच क्रिकेट विषयी गप्पा मारत नाही, भारत पाकिस्तान च्या गप्पा मारत नाही, शरद- मोदी च्या गप्पा मारत नाहीत...
व्यावसायिकता त्यांचेकडून शिकायला हवी...
मी शिकून शेतकरी झालो- शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करतो... म्हणून मला लाज वाटते.
धनगर मंडळी भले शास्त्री चर्चा करत नसतील- पण त्यांची प्रयोरिटी, त्यांचा व्यवसाय असतो... शेतकऱ्यांचं अस का नाही...
बरेच जण सांगतात... शेळी पालन हा सोपा व्यवसाय आहे- तुम्ही हे dm cp tdn इनब्रीड आऊट ब्रिडींग वैगरे सांगून अवघड बनवत आहात...
शेती व शेती पूरक व्यवसाय यात जितक्या शास्त्रीय ज्ञानाची आवश्यकता आहे तितके शास्त्रीय ज्ञान मला नाही वाटत दुसऱ्या कोणत्या व्यवसायाला लागत असेल...
जितकं खोलवर ज्ञान घेऊ तितकं कमीच आहे...
[In reply to शेळी पालन चॅनेल]
मी जेंव्हा शेळी पालनास सुरवात केली तेंव्हा मला सर्वात जास्त लोक शेतकरी आणि सुशिक्षित भेटले ज्यांनी मला हा व्यवसाय बंद करून कुठे तरी नोकरी कारणयाचा सल्ला दिला...
पण मला बरेच अडाणी धनगर नातेवाईक भेटले ज्यांनी मला सांगितलं बाबा तू दीड वर्ष शेळ्या सांभाळल्या तर पुढं टिकशील, हयातनं निसर्गतशील.... या लोकांनी मला नोकरी करण्याचा सालया दिला नाही.... हि लोक म्हणलि- 50 करण्यापेक्षा पहिल्यांदा 10 च शेळ्या चांगलंया कर... मंग 50 कर....
मला मी हि अडाणी लोकच गुरू करून घेतली आहेत.... मला जेंव्हा अडचण येते तेंव्हाया मी पाहिलंयानद या लोकांनाचह विचारतो...
बरोबर आहे माम आपल्या धनगर मंडळी कडे भरपूर ज्ञान आहे
ReplyDeleteमाझ्या वडिलांनी किंवा आजोबांनी मेंढरे पाळली नाहीत
पण पाहुण्याकडे मेंढरे आहेत
त्यांच्याशी चर्चा केली की बरीच माहिती मिळते