Friday, March 1, 2019

3


१) व्यवसायात तोटा होण्याची अनेक करणे आहेत. त्यापैकी करडांचे मरतुक हे प्रमुख कारण आहे.
२) दोन वर्षात 3 विते न मिळणे हे दुसरे प्रमुख कारण आहे
३) शेळ्यांची व करडांची वजन वाढ व्यवस्थित न होणे हे आणखी एक महत्वाचे कारण आहे. गेली 2 वर्षे दुष्काळ असल्याने व चांगल्या चाऱ्याची उपलब्धता व कमी खुराक या कारणाने वजन वाढ हवी तशी मिळाली नाही. माझा नाविलाज होता.
४) 2 वर्षातील एकूण 41 विते मिळाली. त्यापैकी
- जुळे करडे 42
- एक करडू 18
- तिळे करडे 9
एकूण करडे- 69
पहिल्या तीन महिन्यात झालेली एकूण मरतुक-28
एकूण विक्री योग्य करडे 41
५) 2 वर्षात
- 4 वेळा विलेल्या शेळ्या- 1
- 3 वेळा विलेल्या शेळ्या-2
- 2 वेळा विलेल्या शेळ्या- 13
- 1 वेळ विलेल्या शेळ्या-5
- 0 वेळा विलेल्या शेळ्या-3
६) व्यावस्थापणातील त्रुटी तर कारणीभूत आहेतच परंतु फिरत्या शेळ्या एकदम बंदिस्त केल्यामुळे त्यांच्यावर जो ताण आला त्यामुळे करडांची मरतुक झाली तसेच 2 वर्षात 3 वेत मिळाले नाहीत अस म्हणायला मोठा वाव आहे.


Balu Mote, Baramati. 9422512680

No comments:

Post a Comment